राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन
1885
- मुंबई
- व्योमेश्चंद्र बॅनर्जी
- या अधिवेशनात 72 प्रतिनिधी उपस्थित होते.
1886
- कलकत्ता
- दादाभाई नौरोजी
- पहिले पारसी अध्यक्ष
1887
- मद्रास
- बद्रुदीन तैय्यबजी
- पहिले मुस्लीम अध्यक्ष
1888
- अलाहाबाद
- जॉर्ज यूल
- पहिले ब्रिटीश अध्यक्ष
1889
- मुंबई
- सर विल्यम वेडनबर्ग
- दुसरे ब्रिटीश अध्यक्ष
1891
- नागपूर
- पी आनंद चार्लू
1895
- पुणे
- सुरेंद्रनाथ बॅनर्जी
- ICS परीक्षा भारतात घेतली.
1896
- कलकत्ता
- महमद रहिमतुल्ला सयानी
- वंदे मातरम टागोरांनी गायले.
1900
- लाहोर
- एन.जी. चंदावरकर
- पहिले मराठी अध्यक्ष
1906
- कलकत्ता
- दादाभाई नौरोजी
- स्वराज्य शब्दाचा स्विकार तसेच चतुसुत्रीचा स्विकार केला.
1907
- सुरत
- रासबिहारी घोष
- मवाळ व जहाल यांच्यात पहिली फुट
1911
- कलकत्ता
- बिशण नारायण धर
- जण-गण-मन टागोरांनी गायले.
1916
- लखनौ
- अंबिका चरण मुजूमदार
- ऐक्य-करार/लखनौ करार
1917
- कलकत्ता
- अॅनी बेझंट
- पहिल्या महिला अध्यक्ष
1920
- नागपूर
- सी विजय राघवाचार्य
- काँग्रेसच्या घटनेत बदल
1924
- बेळगाव
- महात्मा गांधी
- एकदाच अध्यक्ष
1925
- कानपूर
- सरोजिनी नायडू
- पहिली भारतीय महिला अध्यक्षा
1926
- कलकत्ता
- मोतीलाल नेहरू
- वसाहतीची मागणी, पहिले युवक अधिवेशन
1929
- लाहोर
- जवाहरलाल नेहरू
- पूर्ण स्वराज्याची मागणी
1936
- फैजपूर
- जवाहलाल नेहरू
- ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन
1938
- हरिपूरा
- सुभाषचंद्र बोस
- पटट्भी सितारामय्याचा पराभव
1939
- त्रिपुरा
- सुभाषचंद्र बोस/ राजेंद्र प्रसाद
- मवाळ व जहाल यांच्यात दुसरी फुट
1940
- रामगड
- अब्दुल कलाम आझाद
- सर्वात जास्त काळ व सर्वात तरूण अध्यक्ष
1955
- आवडी
- यू.एन.ढेबर
- समाजवादाचा ठराव मांडला
0 Comments