भारतातील सर्वात प्रथम उपक्रम |
भारतातील सर्वात प्रथम उपक्रम (संरक्षण क्षेत्र)
- भारताचा पहिला अणुस्फोट (सांकेतिक नाव : आणि बुध्द हसला) : पोखरण (राजस्थान - १८ मे १९७४)
- भारताची पहिली अणुभट्टी : 'अप्सरा' (तारापूर-१९५६)
- भारताचे पहिले क्षेपणास्त्र : पृथ्वी
- भारताची पहिली अंटार्क्टिका मोहिम : डिसेंबर १९८१ (डॉ. एस्. झेड. कासीम)
- भारताचा पहिला उपग्रह : आर्यभट (१९ एप्रिल १९७५ सहकार्य रशिया)
भारतातील सर्वात प्रथम उपक्रम (सांस्कृतिक क्षेत्र)
- भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र (प्रायोगिक तत्त्वावर) : दिल्ली (१९५९)
- भारतात दूरदर्शनच्या नियमित प्रसारणास सुरूवात : १९६५
- भारतातील पहिला बोलपट : आलम आरा (१९३१-आर्देशिर इराणी)
- भारतातील पहिला मूकपट : राजा हरिश्चंद्र (१९१३) (दादासाहेब फाळके)
- भारतातील पहिले योग विद्यापीठ : अहमदाबाद, गुजरात (२०१३)
- भारतातील पहिला जैव-सांस्कृतिक पार्क : भुवनेश्वर (ओडिशा)
- भारतातील पहिले प्लास्टीक विद्यापीठ : वापी (गुजरात)
- भारतातील पहिले इ-वृत्तपत्र : द हिंदू
भारतातील सर्वात प्रथम उपक्रम (वाहतूक, दळणवळण, संदेशवहन)
- पहिली भारतीय रेल्वे (ग्रेट इंडियन पेनिनसुलार रेल्वे) : बोरिबंदर - ठाणे (१६ एप्रिल १८५३)
- पहिली भारतीय विद्युत रेल्वे : मुंबई (CST) ते कुर्ला (३ फेब्रुवारी १९२५)
- संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली लोकल रेल्वे : मेधा
- भारतातील पहिली मोनोरेल : वडाळा ते चेंबूर, मुंबई (२०१४)
- देशातील पहिले पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र : म्हैसूर (कर्नाटक)
- भारतातील पहिला विकास कार्यक्रम : समुदाय विकास कार्यक्रम (१९५२)
- भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र : मुंबई (१९२७) राष्ट्रीयीकरण-१९३६
- भारतात पहिली बिनतारी संदेश यंत्रणा (टेलिग्राफ लाईन) सुरू : कोलकाता ते डायमंड हार्बर (१८५१)
- भारतात पहिली टेलिग्राफ सर्व्हिस सुरू ': कोलकाता ते आग्रा (१८८४)
- भारतात प्रथम एस.टी.डी. फोन सेवा सुरू : कानपूर ते लखनौ (१९६०)
- देशातील पहिला खासगी विमानतळ : दुर्गापूर (प. बंगाल)
- सौर ऊर्जेचा वापर करणारा देशातील पहिला विमानतळ : कोची (केरळ)
- भारतातील पहिले वाय-फाय रेल्वे स्टेशन : बंगळूरू
- पहिले भारतीय वर्तमानपत्र : गुजरात समाचार, मुंबई (१८२९)
- पहिले कुटुंब नियोजन केंद्र : मुंबई (१९२५)
- भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका : १९५२
- भारतात पहिली पंचवार्षिक योजना सुरू : १ एप्रिल १९५१
- भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान : हेली (जीम कॉर्बेट) राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड (१९३५)
- भारतातील पहिले जलविद्युत केंद्र : सिद्रपाँग, दार्जिलिंग (१८९७-९८)
(टीप : कर्नाटकातील (कावेरी नदीवरील) शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प १९०२ साली सुरू झाला. त्यामुळे दार्जिलिंग हाच भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प आहे.)
भारतातील सर्वात प्रथम उपक्रम (औद्योगिक क्षेत्र)
- भारतातील पहिली कागद गिरणी : सेहरामपूर (प. बंगाल : १८३२)
- भारतातील पहिली कापड गिरणी : दादर, मुंबई (महाराष्ट्र : १८५४)
- भारतातील पहिली ताग गिरणी : रिश्रा, कोलकाता (१८५५)
- भारतातील पहिला तेलशुध्दिकरण कारखाना : दिग्बोई (आसाम : १९०१)
- भारतातील पहिला सिमेंट कारखाना : चेन्नई (१९०४)
- १ हजार मेगावॅट वीजनिर्मितीचा पहिला अणुप्रकल्प : कुडनकुलम (तामिळनाडू)
- भारतातील पहिले विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) : कांडला (गुजरात)
- भारतातील पहिला जडपाणी प्रकल्प : नानगल, पंजाब (१९६१)
- बांधकाम क्षेत्रातील टाकाऊ साहित्याच्या पुनर्वापराचा देशातील पहिला प्रकल्प : दिल्ली
भारतास भेट देणारे पहिले परकीय
- भारतास भेट देणार पहिला चीनी प्रवासी : फाहियान
- भारतावर स्वारी करणारा पहिला यशापयन योद्धा : अलेक्झांडर
- भारतास भेट देणारे पहिले ब्रिटिश पंतप्रधान : हेराल्ड मॅकमिलन
- भारतास भेट देणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष : आयसेन हॉवर
- भारतास भेट देणारे पहिले रशियन अध्यक्ष : निकोलाय बुल्गानिन
- भारतात वसाहत स्थापन करणारे पहिले परकीय : पोर्तुगिज
- भारतावर आक्रमण करणारा पहिला मुस्लिम बादशहा : मोहम्मद बिन कासिम (इ. स. पूर्व ७१२)
भारतातील शेवटचे
- भारतातील शेवटचा मुघल सम्राट : बहादुरशहा जफर दुसरा (१८५७)
- भारताचा शेवटचा गर्व्हनर जनरल : लॉर्ड कॅनिंग (१८५८)
- भारताचे शेवटचे व्हाईसरॉय : लॉर्ड माऊंट बॅटन (१९४७)
- स्वतंत्र भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल : सी राजगोपालाचारी (राजाजी)
- भारतातून सर्वात शेवटी निघून जाणारे परकीय : पोर्तुगिज (१९६१)
0 Comments